-
देश
राजस्थानमध्ये केमिकल फॅक्टरीच्या आगीत 7 लोक जिवंत जळाले
भिवाडी : राजस्थानमध्ये भिवाडी (खैरथल-तिजारा) येथील केमिकल फॅक्टरीत 7 लोक जिवंत जळाले. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. 10 हून…
Read More » -
देश
दिल्लीत जगातील सर्वात मोठा AI इव्हेंट सुरू
दिल्ली (वृत्तसंस्था): भारताच्या राजधानी नवी दिल्लीमध्ये India AI Impact Summit 2026 हा जगातील एक आंतरराष्ट्रीय आणि सर्वात मोठा कृत्रिम बुद्धिमत्ता…
Read More » -
देश
अहमदाबाद-वडोदरा येथील 12 शाळांना बॉम्बची धमकी
अहमदाबाद/वडोदरा (वृत्तसंस्था): गुजरातमधील अहमदाबाद आणि वडोदरा येथील तब्बल 12 शाळांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. धमकी मिळताच पोलिस…
Read More » -
आरोग्य
आयुष जागतिक आरोग्य व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक – केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव
दिल्ली | प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे भारत पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक आरोग्य व्यवस्थेच्या केंद्रस्थानी पोहोचला आहे. या…
Read More » -
शहर
संग्रामपूरला ‘सेशन कोर्ट’ची हाक; न्यायासाठी नागरिकांचा एकमुखी आग्रह
संग्रामपूर संग्रामपूर येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय (सेशन कोर्ट) स्थापन करण्यात यावे, अशी जनहिताची मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार…
Read More » -
क्राईम
१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भवती झाल्याने घटना उघड
चिखली तालुक्यातील शेलूद परिसरात १२ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली…
Read More » -
क्राईम
लग्नाच्या पंगतीत तरुणावर चाकू हल्ला; कोलवड येथे जुना वाद पुन्हा पेटला
बुलढाणा आनंद आणि उत्साहात रंगलेल्या लग्नसोहळ्याला अचानक हिंसाचाराचे गालबोट लागल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील कोलवड येथे घडली. जुन्या वादातून भर पंगतीत…
Read More » -
क्राईम
भरधाव कार झाडावर आदळली; एक ठार
चिखली, खामगाव–जालना राष्ट्रीय महामार्गावरील छोटा मेरा परिसरात झालेल्या कार अपघातात एकाचा मृत्यु झाला. राजेंद्र (राजू) सुरडकर वय ३६, रा. बेराळा…
Read More » -
शहर
जळगाव जामोद मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना…
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे गावातील वातावरण तणावग्रस्त…
Read More » -
कृषी
तुकडेबंदी अधिनियम सुधारणा; 80 वर्षांचा तिढा अखेर सुटला
अमरावती, राज्यातील शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक ठरणारा निर्णय घेत महाराष्ट्र शासन यांनी तुकडेबंदी अधिनियमात महत्त्वपूर्ण सुधारणा केली असून, तब्बल 80 वर्षांपासून कायम…
Read More »