वैभव सूर्यंवशीने 80 चेंडूत 175 धावा

हरारे :

अंडर-19 वर्ल्डकपचा आजअंतिम सामना खेळला जात आहे. पाच वेळा विजेतेपद पटकावलेल्या भारत आणि १९९८ च्या विजेत्या इंग्लंड यांच्यात हरारे स्पोर्ट्स क्लबवर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ३४ षटकांनंतर भारताने ३ विकेटच्या मोबदल्यात ३०२ धावा केल्या आहेत. वेदांत त्रिवेदी आणि विहान मल्होत्रा ​​क्रीजवर आहेत. वैभव सूर्यवंशी ८० चेंडूत १७५ धावा काढून बाद झाला. त्याने २१८.७५ च्या स्ट्राईक रेटने १५ चौकार आणि १५ षटकार मारले. तो मॅनी लुम्सडेनने झेलबाद केला. आयुष म्हात्रे (५३) ला अ‍ॅलेक्स ग्रीनच्या चेंडूवर बेन मेयेसने झेलबाद केले.

 

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!