कृषी
-
माकप व किसानसभेच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी काढला मोर्चा
भिवंडी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयावर आज सुमारे ३ हजार शेतकऱ्यांनी भव्य मोर्चा काढत विविध मागण्यांसाठी जोरदार…
Read More » -
बळीराजाचे राज्य आणेपर्यंत काँग्रेस स्वस्थ बसणार नाही : हर्षवर्धन सपकाळ
जळगाव जामोद काँग्रेस आघाडीचे सरकार असताना शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत केली जात होती. शेतकरी कर्जमाफी करण्यात आली. कोणतीही नैसर्गिक आपत्ती…
Read More » -
पारंपरिक शेतीला फाटा; केळीच्या बागेतून मुन्ना पाटील यशस्वी भरारी
संग्रामपूर पारंपरिक शेतीच्या चौकटीबाहेर विचार करत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास शेतीतही भरघोस यश मिळू शकते, हे तालुक्यातील कोद्री येथील प्रगतशील…
Read More » -
अन्नदाता संघर्ष यात्रेत सहभागी व्हा : संदीप शेळके
बुलढाणा : शेतकऱ्यांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात ४ मे रोजी सकाळी ९ वाजता मानेगाव…
Read More » -
राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी पाऊस, गारपीट
नागपूर | प्रतिनिधी सध्या राज्यात पश्चिम विक्षोभाची (वादळ) स्थिती आहे. त्यातच अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे वाहत आहेत.…
Read More » -
जळगाव जामोद–संग्रामपूर तालुक्यात ‘खरीप पूर्व आढावा सभा आज
जळगाव जामोद–संग्रामपूर तालुक्यात ‘खरीप पूर्व आढावा सभा आज प्रतिनिधी | संग्रामपूर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत “कृषी तंत्रज्ञानाचा जागर – खरीप…
Read More » -
महसूल विभागात सर्वात मोठा घोटाळा
मनीष अग्रवाल, पुणे महाराष्ट्राच्या महसूल विभागात मोठा गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. जमिनीच्या सातबारा उताऱ्यातच फेरफार करून तब्बल एक…
Read More » -
केंद्र शासनाने दिली परवानगी; परराज्यातील व्यापारी ही करु शकणार खरेदी
देऊळगावमही देऊळगावराजा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा केंद्र शासनाच्या ‘इनाम’ ( राष्ट्रीय कृषी बाजार) योजनेत समावेश करण्यात आला असून,…
Read More » -
जिल्ह्यात मका खरेदीचे उद्दिष्ट वाढवून केंद्रे त्वरित सुरू करा
प्रतिनिधी | बुलडाणा जिल्ह्यात यंदा मक्याचे विक्रमी उत्पादन झाले असतानाही नाफेडकडून करण्यात येणारी खरेदी अत्यंत तुटपुंजी असून उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे…
Read More » -
तुकडेबंदी अधिनियम सुधारणा; 80 वर्षांचा तिढा अखेर सुटला
अमरावती, राज्यातील शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक ठरणारा निर्णय घेत महाराष्ट्र शासन यांनी तुकडेबंदी अधिनियमात महत्त्वपूर्ण सुधारणा केली असून, तब्बल 80 वर्षांपासून कायम…
Read More »